सध्या भारतात ५ जी सेवा सुरू झाली आहे. देशातील महत्त्वाच्या शहरांत ही सेवा कार्यान्वित करण्यात आली असून कोट्यावधी लोक हायस्पीड इंटरनेट वापरत आहेत. ५ जी सेवा संपूर्ण भारतभर पोहोचलेली नाही. असे असतानाच आता अनेकांना ६ जी नेटवर्कचे वेध लागले आहेत. ६ जी नेटवर्कवर सध्या काम सुरू असून आगामी काही वर्षांत ही सेवा लोकांना प्रत्यक्षात वापरता येऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे सूतोवाच केले आहे. याच पार्श्वभूमीवर देशात ६ जी सेवा कधी येणार? ही सेवा प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्यास काय फायदा होणार? सध्या देशातील ५ जी सेवेची काय स्थिती आहे? हे जाणून घेऊ या…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा