नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग (NCERT) द्वारे अभ्यासक्रमातील बदलांमुळे पुन्हा एकदा राजकीय खडाजंगी होताना दिसत आहे. विद्यमान सरकार इतिहासाचे पुनर्लेखन करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात तीन वेळा बदल करण्यात आला आहे. फक्त भाजपाच नाही तर काँग्रेसच्याही काळात एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातील काही संदर्भ वगळून इतर काही माहिती समाविष्ट करण्यात आली होती. राजकीय पक्षांना शालेय अभ्यासक्रमात एवढा रस का? हा अभ्यासक्रम बदलून राजकीय पक्षांना काय साध्य करायचे असते? १८ राज्यातील तब्बल पाच कोटी विद्यार्थी एनसीईआरटीच्या पुस्तकांचा अभ्यास करीत असतात. या मुलांच्या मनावर आपल्याला हवा असलेला इतिहास यातून बिंबवण्याचा प्रयत्न होत आहे का? या सर्व प्रश्नांचा सांगोपांग घेतलेला हा आढावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा