सध्या भारताच्या अर्थकारणात तसेच राजकारणात दोन हजारांची नोट चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाची तुलना इतिहासातील मोहम्मद तुघलक याच्याशी केली. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर पुढील ट्विट नमूद केले आहे. ”टॅक्स आणि चलनी नोटांचे प्रयोग यथेच्छ झाले आहेत. साहेबांनी दिल्लीतली राजधानी दौलताबादला हलवून टाकावी, म्हणजे इतिहासाची कम्प्लिट पुनरावृत्ती होवून जाईल …#मोहंमद _तुघलक.” याच पार्श्वभूमीवर मोहम्मद तुघलक नक्की कोण होता ? त्याने कोणत्या प्रकारचे प्रयोग चलनी नाण्यांवर केले आणि राजधानी दौलताबादला का स्थलांतरित केली हे जाणून घेणे रंजक ठरावे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा