मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर शनिवारी इंडिगो एअरलाइन्सचे विमान धावपट्टीवर उतरत असताना त्याच वेळी एअर इंडियाचे विमान उड्डाणासाठी निघाले होते. दोन विमानांतील अंतर पर्याप्त अंतरापेक्षा कितीतरी कमी होते. वेगात थोडाफार फरक पडला असता, तर दोन्ही विमानांची टक्कर होऊन भीषण दुर्घटना घडली असती. या संपूर्ण घटनेची मीमांसा आवश्यक ठरते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा