Netaji Subhas Chandra Bose भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. किंबहुना नेताजींमुळे भारताला १९४७ च्या आधीच स्वातंत्र्य मिळणार होते, असे आज अनेक इतिहासकार मानतात. असे असले तरी नेताजींच्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांपैकी एक घटना म्हणजे त्यांचा मृत्यू. मृत्यू सर्वांच्याच आयुष्यातील एक महत्त्वाची घटना असली तरी या असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्यात घडलेली ही घटना चमत्कारापेक्षाही कमी नाही. किंबहुना आज या घटनेला एवढी वर्षे लोटल्यानंतरही त्याबद्दल जागतिक स्तरावर चर्चा होत असते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा