मागील आठवड्यात नवी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना सरकारने नुकसान भरपाई दिली आहे.
साधारणपणे घटना घडल्यावर त्याची नुकसान भरपाई मिळते हे तर आपल्याला ठाऊक आहे पण ती कोणत्या स्वरूपात मिळते, कधी मिळते याबाबत शंका असते. दिल्लीला झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना १०० तसंच ५० रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून रोख स्वरुपात मदत देण्यात आली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एक्स-ग्रेशिया पेमेंट अर्थात सानुग्रह अनुदान या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आलं आहे. मात्र या भरपाईची पद्धत पाहता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा