गेल्या काही दिवसांपासून देशात निपाह, झिका आणि चांदिपुरा विषाणूंचा कहर पाहायला मिळत आहे. या प्राणघातक विषाणूंच्या वाढत्या प्रसारामुळे सध्या जगभरात भारत चर्चेत आला आहे. २१ जुलैपर्यंत गुजरातमध्ये चांदिपुरा विषाणूची तब्बल ५० प्रकरणे नोंदवली गेली आहेत, परिणामी १६ जणांचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य मंत्री हृषिकेश पटेल यांनी सांगितले. राजस्थानमध्येही या विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी केरळच्या मलप्पूरममधील एका १४ वर्षीय मुलाचा निपाह व्हायरसच्या संसर्गाने मृत्यू झाल्याने या संकटात भर पडली आहे. निपाह व्हायरसने डोके वर काढल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा