गुवाहाटी येथे १ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशवासियांना इंडियाऐवजी भारत असे संबोधण्याचे आवाहन केले होते. देशाचे नाव भारत हेच आहे, इंडिया नव्हे असे स्पष्ट करत भाषा कोणतीही असो देशाचे नाव बदलत नाही हे त्यांनी नमूद केले होते. विशेष म्हणजे त्यानंतर चारच दिवसांनी जी-२० समूहाच्या बैठकीच्या मेजवानीसाठी पाहुण्या राष्ट्रप्रमुखांना जे निमंत्रण देण्यात आले आहे, त्यावर ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख आहे. त्यामुळे इंडिया की भारत हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. अर्थात संघाने नेहमीच हे अधोरेखित केले आहे. संघाची विविध गीते किंवा बौद्धिकांमध्ये भारत हाच उल्लेख असल्याचे मुंबईत संघाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा