-संतोष प्रधान
महाराष्ट्रात इतर मागासवर्ग समाजाला (ओबीसी) राजकीय आरक्षण लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविल्याने ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरणे स्वाभाविकच. आधी सोडत पार पडून प्रभागांचे आरक्षण निश्चित झाल्यावर त्यात पुन्हा बदल होणार असल्याने निवडणुकीच्या दृष्टीने बांधणी केलेल्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. ओबीसी आरक्षणानुसार महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये पुन्हा पुढील आठवड्यात सोडत काढण्यात येणार आहे. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही याची खबरदारी प्रशासकीय यंत्रणेला घ्यावी लागेल, कारण सर्वोच्च न्यायालयाचा तसा स्पष्ट आदेश आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा