राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा, विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी राहून उच्च शिक्षण घेता यावे म्हणून प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृहे सुरू करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. टप्प्याटप्प्याने ही वसतिगृहे सुरू केली जातील, असे सरकारकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात दरवेळी वेगवेगळी कारणे देऊन वसतिगृह सुरू करणे टाळले जाते. त्यामुळे शेकडो ओबीसी विद्यार्थ्यांची परवड होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा