ओडिशा सरकार या वर्षाच्या शेवटपर्यंत नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याची शक्यता होती. मात्र, त्याआधीच ओडिशा उच्च न्यायालयाने नवीन पटनाईक सरकारला चांगलेच फटकारले आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय राज्य सरकारने नवीन जिल्हे निर्मितीसंदर्भात कोणताही अंतिम आदेश देऊ नये, असे न्यायालयाने बजावले आहे. याच पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारची नेमकी भूमिका काय आहे? न्यायालयाने नेमका काय निर्णय दिला? हे जाणून घेऊ या…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा