ओडिशात मोठ्या प्रमाणात वीज कोसळण्याच्या घटना घडतात. २०१५ मध्ये याला राज्य-विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित करण्यात आले होते. सततच्या मुसळधार पावसामुळे गेल्या काही दिवसांत वीज कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. विजेच्या झटक्यांमुळे झालेल्या इजा आणि मृत्यूपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने ओडिशात २० लाख ताडाच्या वृक्षांची लागवड सुरू केली आहे. महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री सुरेश पुजारी यांनी रविवारी (१८ ऑगस्ट) ‘एएनआय’ला सांगितले की, ओडिशा हे विजेच्या झटक्याने गंभीरपणे प्रभावित झालेल्या राज्यांपैकी एक आहे आणि ताडाचे लागवड केलेले हे वृक्ष पुढे अशा आपत्तीच्या वेळी संरक्षणाचे काम करतील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा