थोर भारतीय विचारवंत दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटिशकाळात ‘धन-निष्कासन सिद्धांत’ मांडला होता. राज्यकर्ते म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी भारतीय संसाधनांचे शोषण केले आणि ही संपत्ती ब्रिटनमध्ये नेली. ‘ऑक्सफॅम इंटरनॅशनल’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात ब्रिटिाशांनी भारताची कशा प्रकारे लूट केली यावरच बोट ठेवले आहे. १७६५ ते १९०० या कालावधीत म्हणजेच वसाहत काळात ब्रिटिशांनी भारतातून ६४.८२ लाख कोटी अमेरिकी डॉलरची संपत्ती मिळवली. त्यापैकी ३३.८० लाख कोटी डॉलरची रक्कम ब्रिटनमधील १० टक्के धनाढ्यांच्या हातात गेली. दावोस आर्थिक परिषदेपूर्वी ‘ऑक्सफॅम’ने हा अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात नेमके काय सांगण्यात आले आहे, याविषयी…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा