बांगलादेश आणि पाकिस्तानमधील वाढती जवळीक भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अनेक वर्षांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय)चे प्रमुख बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक हे लेफ्टनंट जनरल मुहम्मद यांच्याबरोबर या आठवड्याच्या सुरुवातीला दुबईमार्गे बांगलादेशात आले. बांगलादेश लष्कराचे क्वार्टर मास्टर जनरल (क्यूएमजी) फैजुर रहमान यांनी त्यांचे स्वागत केले, असे वृत्त ‘द इकॉनॉमिक टाइम्स’ने दिले. या दौऱ्यामुळे सर्वांच्या भुवया का उंचावल्या आहेत? पाकिस्तान आणि बांगलादेशमधील वाढत्या संबंधांचा भारतावर काय परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा