भारताबरोबर द्विपक्षीय व्यापार पुन्हा सुरू करण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे विधान पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री इशाक दार यांनी केले आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार लंडनमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. खरं तर गेल्या पाच वर्षांपासून म्हणजेच २०१९ पासून भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय व्यापार पूर्णपणे ठप्प आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा