हवामान बदलामुळे येणार्या काळात अनेक नैसर्गिक संकटांना मानवाला सामोरे जावे लागणार आहे. हवामान बदलामुळे निसर्गात अनेक बदल होत आहेत. बदलत्या हवामानामुळे २०५० ते २१०० पर्यंत जगातील अनेक शहरे पाण्याखाली जातील, असा अंदाज शास्त्रज्ञांकडून वर्तविण्यात आला आहे. वर्ल्ड बँकेच्या एका अहवालातही जगातील अनेक शहरे हवामान बदलामुळे जलमय होणार असल्याच्या मार्गावर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हे अंदाज आता खरे ठरू लागले आहेत. मध्य अमेरिकन राष्ट्र पनामाच्या उत्तर किनाऱ्यापासून सुमारे १२०० मीटर अंतरावर असणार्या सॅन ब्लास द्विपसमूहातील गार्डी सुगडूब बेट लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. नेमके कारण काय? जाणून घेऊ या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा