देशातील काही राजकीय नेते, विरोधक, पत्रकार यांच्यासह अनेक बड्या लोकांच्या फोनमध्ये ‘पेगासस’ स्पायवेअर इन्स्टॉल करून त्यांच्यावर पाळत ठेव्ल्याचा केंद्र सरकारवर आरोप आहे. या आरोपाप्रकरणीचा अहवाल आज (२५ ऑगस्ट) सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आला. पेगाससबाबत सखोल अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने हा अहवाल न्यायालयासमोर सादर केला आहे. दरम्यान, पेगासस प्रकरणी सरकारवर कोणते आरोप आहेत. न्यायालयाने समिती का नेमली होती? तसेच या समितीने अहवालात काय माहिती दिली आहे? असे विचारले जात आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणावर टाकलेली एक नजर.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा