राज्यातील पथकर (टोल) नाके आणि पथकर वसुली हा विषय मागील काही वर्षांपासून संवेदनशील विषय बनला आहे. कंत्राटदाराच्या हितासाठी पथकर नाके उभारत वसुली केली जात असल्याचा आरोप होत असतो. तर पथकर वसुली केली जाते, पण त्या तुलनेत रस्त्यांचा दर्जा वा रस्त्यांवर आवश्यक त्या सुविधा नसल्याचाही आरोप होतो. राज्यातील सर्वच्या सर्व पथकर नाके बंदच करावेत अशीही मागणी काही राजकीय पक्षांसह नागरिकांकडून होत असते. मात्र तशी कोणतीही शक्यता नाही. आता मुंबईतील पाच पथकर नाक्यांवरून ये-जा करणाऱ्या हलक्या वाहनांना पथकरमाफी मिळाली आहे. यासंबंधीचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला आहे. तेव्हा हा निर्णय नेमका काय आहे, याचा हा आढावा…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा