नववर्षाच्या पहिल्याच १० दिवसांमध्ये मुंबईतून ८१ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. गेल्या तीन वर्षांमध्ये मुंबईतून सुमारे ९०० हून अधिक बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या चार आरोपींनी बेकायदेशीररित्या भारतीय नागरिकत्व मिळवून लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. हे चारही बांगलादेशी घुसखोर भारतीय पारपत्रावर परदेशात नोकरीसाठीही गेले होते. सामान्य माणसाला सरकारी दाखले किंवा शिधावाटप पत्रिका मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयात अनेकदा खेटे घालावे लागतात. दाखले बनवण्यासाठी महिनोंमहिने फेऱ्या माराव्या लागतात. मात्र, बांगलादेशातून घुसखोरी करून आलेल्यांना एवढ्या सहज शासकीय कागदपत्रे कशी मिळवली, यासंदर्भात घेतलेला आढावा…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा