संमेलन कुठे होण्याची आशा होती? आणि ती का?
आगामी ९८ वे साहित्य संमेलन दिल्लीत होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाने नुकतीच केली. परंतु त्याआधी हे संमेलन मुंबईच्या इच्छुक संस्थेला मिळणार अशी जोरदार शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याला कारणही तसेच होते. साहित्य महामंडळ दर तीन वर्षांनी वेगवेगळ्या घटक संस्थांकडे जात असल्याने व महामंडळाचे मुंबईतील यंदाचे शेवटचे वर्ष असल्याने मुंबईच्याच प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याचा विश्वास व्यक्त केला जात होता. परंतु, ऐनवेळी मुंबईच्या नावावर फुली मारून दिल्लीची निवड करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा