२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी घोषित करण्यात आला. गेल्या दहा वर्षांपासून बहुमताने सत्तेत असणाऱ्या भाजपाला या निवडणुकीमध्ये आपले बहुमत गमवावे लागले आहे, त्यामुळे आता एनडीए आघाडीतील घटकपक्षांवर भाजपाची भिस्त आहे. एनडीएला या निवडणुकीमध्ये ४३.३ टक्के मते मिळाली असून २९३ जागा प्राप्त झाल्या आहेत; तर दुसरीकडे इंडिया आघाडीला (तृणमूल काँग्रेससहित) ४१.६ टक्के मतांसह २३४ जागा प्राप्त झाल्या आहेत. इतर प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी १५ टक्के मते घेतली असून एकूण १६ जागा प्राप्त केल्या आहेत. जगातील इतर काही देशांप्रमाणेच ‘जितकी मते, तितक्या जागा’ या प्रणालीनुसार निवडणुका घेतल्या जाऊ शकतात का आणि ही प्रणाली नेमकी काय आहे, याचे ‘द हिंदू’ या वृत्तपत्राने विश्लेषण केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा