गेल्या वर्षी दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यासमोर केंद्र सरकारने माघार घेत तीन कृषी कायदे मागे घेतले. खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब विधानसभा निवडणुकांच्या आधी हे कायदे मागे घेत असल्याचं जाहीर केलं. तसेच, शेतकऱ्यांपर्यंत आम्ही आमचं म्हणणं प्रभावीपणे पोहोचवू शकलो नाही, ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू, असं देखील मोदी म्हणाले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित करत माघार घेतली. मात्र, केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर जवळपास ९ महिने उलटल्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकरी राजधानी दिल्लीच्या दिशेने वळू लागले आहेत. परिणामी २२ ऑगस्ट रोजी टिकरी, सिंघू आणि गाझिपूर या दिल्लीच्या प्रवेश नाक्यांवर आंदोलक शेतकऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी वाढल्याचं दिसून आलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा