Pulwama Attack 14th Feb black day : १४ फेब्रुवारी २०१९ हा दिवस भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस मानला जातो. आजच्याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जहालवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या कारने केंद्रीय राखीव दलाच्या (CRPF) बसला लक्ष्य केलं होतं. या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या घटनेला सहा वर्ष पूर्ण झाली असली, तरी भ्याड हल्ल्याच्या जखमा आजही कोट्यवधी भारतीयांच्या मनात खोलवर रुजल्या आहेत. दरम्यान, पुलवामाचा हल्ला कसा झाला, तो कुणी केला होता, हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने बालाकोट एअर स्ट्राइकने कसा केला, याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा