देशभरात पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे आणि मुंबई यांसारख्या अनेक शहरांना भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी आपत्तीव्यवस्थापन पथकाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. बहुतांश भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी (२५ जुलै) पावसाशी संबंधित घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याने गुरुवारी मुंबई आणि उपनगर ठाणेसाठीही सतर्कतेचा इशारा दिला असून, मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पावसाने पुणे आणि मुंबईतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा