देशातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष (स्थापना १९२०) असलेला पंजाबमधील अकाली दल सध्या अस्तित्वासाठी संघर्ष करतोय. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत २०१७ तसेच २०२२ मध्ये या पक्षाची कामगिरी खराब झाली. गेल्या म्हणजे २०२२ मध्ये तर पक्षाला केवळ तीन जागा जिंकता आल्या. अंतर्गत दुफळी तसेच घराणेशाहीच्या आरोपांनी अकाली दलाची वाताहत झाल्याचे मानले जाते. अनेक महत्त्वाची पदे कुटुंबातच ठेवल्याचा बादल कुटुंबावर सातत्याने आरोप होते. पक्षाचे सर्वेसर्वा सुखबीरसिंग बादल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अकाली दल भक्कम असणे हे पंजाबचा सामाजिक सलोखा तसेच देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा