काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेल्या विधानामुळे सुरत न्यायालयाने त्यांना २ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान, त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. असे असतानाच लोकसभाध्यक्षांनी त्यांची खासदारकी रद्द केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०१३ साली दिलेल्या एका निर्णयामुळेही राहुल गांधी अडचणीत आले आहेत. या खटल्याला ‘लिली थॉमस विरुद्ध केंद्र सरकार खटला’ म्हणून ओळखले जाते. याच पार्श्वभूमीवर हे प्रकरण नेमके काय आहे? सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यात काय निर्णय दिला होता? हे जाणून घेऊ या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा