सध्या राजस्थानमध्ये उंटांची संख्या कमी होत आहे. या बाबतीत तज्ज्ञांकडून काळजी व्यक्त केली जात आहे. उंटांना पूर्वीसारखे महत्त्व पुन्हा प्राप्त झाले तरच या समस्येवर तोडगा निघू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. उंटाच्या दुधाचा औषध म्हणून वापर केला जातो. लहान मुलांसाठी हे दूध वापरले जाते. या माध्यमातून उंटांच्या संख्येत वाढ केली जाऊ शकते असे तज्ज्ञ सांगतात. २०१४ मध्ये उंट राजस्थानचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आला. राजस्थानमध्ये भारतातील एकूण ८४ टक्के उंट आहेत. राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केल्यानंतर राज्यातील उंटांची विक्री इतर राज्यांमध्ये करण्यास बंदी घालण्यात आली. इतकेच नव्हे तर या बंदीमुळे उंट पालनकर्त्यांना उंटाचे संगोपन आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य ठरले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा