१ जुलै १९३३ रोजी जन्मलेले, कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार (CQMH) अब्दुल हमीद यांना असल उत्तरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याच्या पॅटन रणगाड्यांशी सामना करताना वीरमरण आले. १९६५ चे भारत-पाक युद्ध हे प्रामुख्याने रणगाड्यांचे युद्ध मानले जाते. त्यात रणगाड्यांचा सर्वाधिक वापर करण्यात आला. अब्दुल हमीद यांना त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यासाठी परमवीर चक्र हा भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान मरणोत्तर प्रदान करण्यात आला. सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हमीद यांच्या मूळ गावाला धामुपूरला भेट दिली. यावेळी मोहन भागवत यांनी ‘मेरे पापा परमवीर’ आणि ‘भारत का मुस्लिम’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन केले. त्याच निमित्ताने अब्दुल हमीद यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा घेतलेला हा आढावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा