कर्जदाराने कर्जाची पूर्ण परतफेड केल्यानंतर कर्ज देणाऱ्या बँकेला तारण ठेवलेले कागदपत्र परत करावे लागतात. मात्र, हे कागद परत करताना वित्तीय संस्था अनेकदा दिरंगाई करतात. त्यामुळे कर्जदाराला मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र, आता कर्जदाराची या डोकेदुखीतून सुटका व्हावी यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नवा नियम जारी केला आहे. या नियमांतर्गत कर्जाची परतफेड झाल्यानंतर बँकांना कर्जदाराची मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे ३० दिवसांच्या आत परत करावी लागतील. याच पार्श्वभूमीवर हा कायदा काय आहे? नव्या नियमानुसार नेमकं काय बदलणार? हे जाणून घेऊ या…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा