केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘भारतातील रस्ते अपघात २०२२’संबंधी वार्षिक अहवाल मंगळवारी (३१ ऑक्टोबर) प्रकाशित केला. या अहवालानुसार २०२२ या एका वर्षात देशातील राज्ये, तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्या क्षेत्रात एकूण ४,६१,३१२ रस्ते अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये १,६८,४९१ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे; तर ४,४३,३६६ जण जखमी झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आधीच्या वर्षातील आकडेवारीशी तुलना करता, या अहवालानुसार २०२२ या वर्षी अपघातात ११.९ टक्के, मृत्यूंमध्ये ९.४ टक्के, तर जखमींच्या प्रमाणात १५.३ टक्के वाढ झाली असल्याचे समोर येत आहे. या अहवालातील सात महत्त्वाच्या मुद्द्याचा द इंडियन एक्स्प्रेसने ऊहापोह केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा