आजवरच्या इतिहासामध्ये ज्या देशांमध्ये राजकीय वा सामाजिक उलथापालथ झाली आहे, त्या देशांच्या प्रमुखांना देशातून पलायन करण्याची वेळ आली आहे. काल सोमवारी (५ ऑगस्ट) बांगलादेशमध्ये असाच काहीसा घटनाक्रम पाहायला मिळाला. सत्ताधारी अवामी लीग पक्षाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना देशातील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशातून परागंदा होऊन भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. त्या भारतातून पुन्हा ब्रिटनकडे रवाना होणार असून तिथे त्या राजकीय आश्रय मागणार असल्याची माहिती आहे. ब्रिटनने राजकीय आश्रय नाकारल्यास फिनलँडच्या पर्यायाचाही त्या विचार करत असल्याची माहिती आहे. याआधी आणखी कोणकोणत्या राष्ट्रप्रमुखांवर देश सोडून परागंदा व्हायची वेळ आली आहे, ते पाहूयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा