-अनिकेत साठे
खरे तर युद्ध ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया. उद्दिष्ट प्राप्तीसाठी लष्करी ताकदीवर ते सुरू करता येते. मात्र, नंतर एकतर्फी थांबविणे अवघड होते. माघारीची नामुष्की असते. विविध घटक त्यावर परिणाम करतात. त्यामुळे लष्करी मोहीम प्रभावित होते. अनेकदा प्रचंड आर्थिक भार आणि नुकसान सहन करीत संघर्ष करत राहणे क्रमप्राप्त ठरते. परिस्थितीनुरूप सैन्य व्यूहरचनेत बदल करावे लागतात. अशा कारणांमुळे लढाईतील जय-पराजय अनिश्चित मानला जातो. मात्र विशिष्ट संगणकीय आज्ञावलींच्या आधारे आता या अनिश्चिततेवर मात करून युद्धाच्या निकालाचे भाकीत वर्तविणारी प्रणाली विकसित झाली आहे. इतकेच नव्हे तर, युद्धाच्या आभासी प्रतिकृतीने (मॉडेल) त्यास निर्णायक पातळीवर नेण्याचे कौशल्य साधले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा