केंद्र सरकारकडून माजी अग्निवीर जवानांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. अग्निपथ योजनेला प्रोत्साहन मिळावे म्हणून गुरुवारी (१२ जुलै) गृह मंत्रालयाने माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (सीएपीएफ) रिक्त पदांच्या भारतीसाठी १० टक्के आरक्षण जाहीर केले. अग्निपथ भरती योजनेच्या वादाच्या दरम्यान सीएपीएफ प्रमुखांकडून ही घोषणा करण्यात आली आहे. अग्निपथ भरती योजनेवर विरोधी पक्षांसह भाजपाच्या काही मित्रपक्षांनीही टीका केली होती. त्यादरम्यान ७५ टक्के अग्निवीरांचे काय होईल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. अग्निपथ योजनेत कोणते महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत? याचा अग्निवीरांना काय लाभ मिळणार? या निर्णयामागील हेतू काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा