५ ऑगस्ट, २०१९ रोजी वर्षानुवर्षे काश्मीरला ‘खास दर्जा’ देणारे कलम ३७० आणि आणि कलम ३५ ए रद्द करण्यात आले. हे कलम रद्द करण्याबाबत सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही मते पाहायला मिळतात. जम्मू-काश्मीर राज्यातील लोकांनी हे कलम लागू असताना आणि हे कलम रद्द झाल्यावर झाल्यावरचे परिणाम स्वतः अनुभवले आहेत. पण, त्या राज्यातील अनेक लोकांना हे कलम काय होते, कोणी लागू केले, यामुळे नुकसान झाले की फायदा हेच माहीत नाही. कलम ३७० लागू असतानाची परिस्थिती आणि आता ४ वर्षांत बदलेली परिस्थिती यातला फरक त्यांना योग्य प्रकारे समजणे आवश्यक आहे. काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या फुटीरतावादाचे मूळ ‘कलम ३७०’ मध्ये आहे. याअनुषंगाने ‘कलम ३७०’ काय आहे ? या कलमाचे झालेले परिणाम, या कलमाची निर्मिती का झाली, कलम ३७०ची कूळकथा जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा