भारत-बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. बांगलादेशमध्ये गेल्याच महिन्यात तीव्र विद्यार्थी आंदोलनासमोर झुकून तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी देशत्याग केला आणि भारताचा आश्रय घेतला. या घटनेचे प्रतिबिंब कसोटी मालिकेवर पडण्याची शक्यता आहे. बांगलादेशात हिंदूंच्या आस्थापनांवर होत असलेले हल्ले आणि हसीना यांना भारताने दिलेला आश्रय या दोन्ही परस्परसंबंध बिघडवणाऱ्या बाबी ठरताहेत. या पार्श्वभूमीवर क्रिकेट मालिकेलाही राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा