भारतातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसंदर्भातील एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एका नवीन अहवालानुसार, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा दर वाढत आहे. ही एक चिंताजनक समस्या असून भविष्यात अधिक भीषण रूप धारण करण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे, लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षाही विद्यार्थी आत्महत्येचा दर अधिक असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या डेटावर आधारित ‘स्टुडंट सुसाईड : अॅन एपीडेमिक स्वीपिंग इंडिया’ अहवाल बुधवारी वार्षिक आयसी३ परिषद आणि एक्सपो २०२४ मध्ये प्रकाशित करण्यात आला. या अहवालात नक्की काय आहे? विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढीचे कारण काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा