रब्बी कांदा लागवडीची स्थिती काय?
राज्यातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, धुळे, जळगाव, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, नंदूरबार आणि लातूर या प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांत जानेवारीअखेर ५.३४ लाख हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. गतवर्षी ४.६५ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. गतवर्षाच्या तुलनेत जानेवारीअखेर ७० हजार हेक्टरने कांदा लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. विभागनिहाय स्थिती पाहता, कोकण विभागात ५५१; नाशिक विभागात २,२६,९३३; पुणे विभागात २,०८,२८८; कोल्हापूर विभागात १०,५०९; छत्रपती संभाजीनगर विभागात ५४,१४६; लातूर विभागात १६,७३५; अमरावती विभागात २०,१६४ आणि नागपूर विभागात ६५५ हेक्टरवर रब्बी आणि उन्हाळी कांदा लागवड झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा