गर्भपात करण्याचा महिलेचा अधिकार हा विषय नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा महिलेची इच्छा असूनही डॉक्टर गर्भपातास नकार देतात. अशा प्रकरणांत महिलांना थेट न्यायालयात धाव घ्यावी लागते. भारतातील गर्भधारणा आणि गर्भपातविषयक कायद्यामुळे हा पेच निर्माण होतो. नुकतेच पोटात २६ आठवड्यांचे बाळ असलेल्या एका महिलेने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेत गर्भपातास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. सध्या या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू असून, हे प्रकरण न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाकडे सोपवण्यात आले आहे. या प्रकरणामुळे महिलेचा गर्भपाताचा निर्णय आणि या अधिकाराचे कायदेशीर स्थान यांची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातील गर्भपातासाठीचा कायदा काय सांगतो? सर्वोच्च न्यायालयात गेलेले हे प्रकरण नेमके काय आहे? हे जाणून घेऊ या…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा