मंगल हनवते
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईतील अरबी समुद्रात बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाचे कार्यादेश ऑक्टोबर २०१८मध्ये देण्यात आले. त्यानंतर कामास सुरुवात करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असतानाच, जानेवारी २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कामास स्थगिती दिली. ही स्थगिती आजही कायम आहे. त्यामुळे या प्रकल्पाची एकही वीट अद्याप रचली गेलेली नाही. न्यायालयाच्या पुढील निर्णयावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे. असे असताना आता शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर शिवस्मारकाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कारण शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष होते आणि शिवस्मारक हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. या पार्श्वभूमीवर शिवस्मारक प्रकल्प नेमका काय आहे आणि तो का रखडला याचा आढावा…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा