लाकूड किंवा कोळसा जाळून त्यावर चालणाऱ्या बेकऱ्या व उपाहारगृहातील तंदूर भट्ट्या बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने बेकरी चालकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे बेकरी उद्योगातील वातावरण तापले आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अशा आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, पर्यायी स्वच्छ इंधनाचा अवलंब करण्यासाठी जुलै महिन्यापर्यंत मुदत दिली आहे. तीन महिन्यांत हा बदल होणार का, या आस्थापनासाठी हा बदल शक्य आहे का, खवय्यांची याला पसंती असेल का अशा मुद्द्यांचा आढावा…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा