अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहा प्यायल्यानंतरच होते. घर असो वा ऑफिस; सर्वच ठिकाणी चहा हवा असतोच. परंतु, आता सर्वसामान्यांचा हाच चहा महागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चहाप्रेमींच्या खिशावर ताण पडणार आहे. चहाचे उत्पादन आणि वापर या दोन्हींमध्ये भारत आघाडीच्या देशांपैकी एक आहे. चहा उत्पादनात चीननंतर दुसर्या क्रमांकावर भारत आहे. भारतात चहाचे सर्वांत जास्त उत्पादन आसाममध्ये होते. मात्र, हवामानातील बदल आणि पूर परिस्थितीमुळे देशातील चहाच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा