भारतीय क्रिकेट संघाने मोहाली येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही भारतीय संघाने दर्जेदार कामगिरी करताना आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले. या सामन्यातील कामगिरीचा भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीतही फायदा झाला. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (११५ गुण) मागे टाकत भारताने (११६ गुण) एकदिवसीय क्रमवारीत अग्रस्थान पटकावले. भारतीय संघ कसोटी आणि ट्वेन्टी-२० क्रमवारीतही अव्वल आहे. यावरून भारतीय संघाचे तीनही प्रारूपांतील सातत्य अधोरेखित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा