रामसेतूच्या मुद्द्यावरून भारत आणि श्रीलंकेदरम्यान असणारी पाल्कची सामुद्रधुनी नेहमीच चर्चेत असते. सध्या हाच भाग निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भलताच चर्चेत आला आहे. यावेळी १४ व्या शतकात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे वर आलेले कच्चथीवू बेट केंद्रस्थानी आहे. स्वातत्र्यांनंतर भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी या बेटावर आपला मालकीहक्क सांगितला होता. अखेर १९७४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी या बेटावरील श्रीलंकेचे सार्वभौमत्व मान्य केले. सध्या याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर या बेटावर ज्यांनी राज्य केले त्या राजघराण्याचा आणि प्रभू रामांचा नेमका संबंध काय होता? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा