कारगिल संघर्ष जवळपास तीन महिने चालला. लष्करी कारवाईला सुरुवात झाल्यानंतर काहीशा विलंबाने भारतीय हवाई दलास पाचारण करण्यात आले. हवाई दल तैनात झाले नसते तर, कारवाई अधिक लांबली असती. हवाई दलाच्या कारवाईने पाकिस्तानी राजकारण, लष्कर यांच्यावर लक्षणीय परिणाम झाला. हवाई हल्ल्यांनी घुसखोरांची तटबंदी भेदली. रसद पुरवठा तोडला. घुसखोरांच्या लढाऊ क्षमतेचे खच्चीकरण हे प्राथमिक उद्दिष्ट साध्य झाले. लष्कराच्या कारवाईचा मार्ग सुकर झाला. हवाई दलाच्या वापराने सैन्याचे कमी नुकसान होते आणि मोहीम कमी काळात निर्णायक अवस्थेत पोहचते. भारतीय हवाई दलाच्या ‘सफेद सागर’ मोहिमेतून तेच अधोरेखित झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा