महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जंगले आणि वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. वनविभागाच्या प्रयत्नांमुळे राज्यात वाघांची संख्या वाढली आहे. मात्र दुसरीकडे गेल्या दहा महिन्यांत राज्यात ४२ वाघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक महिन्याच्या बछड्यांपासून प्रौढ वाघांचाही समावेश आहे. नुकताच गडचिरोलीतील चातगाव वनपरिक्षेत्रातील अमीरगा परिसरात जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शामुळे वाघाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याच दिवशी मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या बफर झोनमधील परतवाडा विभागातील सुसर्डा वनक्षेत्रात वाघ मृतावस्थेत आढळून आला. यातही विषप्रयोगाचा संशय आहे. त्यामुळे एकूणच वाघांचे वाढणारे मृत्यू हे धोक्याची घंटा तर नाही ना, अशी शंका व्यक्त व्हायला लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा