विकासाच्या नावाखाली अलीकडच्या काही वर्षात जंगल ओरबाडण्याची प्रथा सुरू झाली आहे. यात वन्यप्राण्यांचा अधिवास तर हिरावला जातच आहे, पण त्याहूनही अधिक आदिवासींची जंगलाशी असलेली नाळ तोडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, सजग असलेल्या आदिवासींनी जंगलाच्या रक्षणासाठी थेट आंदोलनाचे अस्त्र उगारत थेट सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांमध्ये आदिवासींची आंदोलने तीव्र बनली आहेत. छत्तीसगडमध्येही हे दिसून आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा