बंगळुरूतील एका खाजगी संस्थेद्वारे गोळा करण्यात आलेल्या मतदारांच्या माहितीचा कर्नाटक सरकार गैरवापर करत आहे, असा आरोप गेल्या आठवड्यात काँग्रेसने केला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली या प्रकरणात झाल्याचा ठपकाही काँग्रेसने ठेवला होता. हे प्रकरण सध्या कर्नाटकात चांगलंच गाजत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा