पश्चिम बंगालमध्ये शनिवारी (८ जुलै) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीदरम्यान येथे अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. मिळालेल्या माहितीनुसार- आतापर्यंत येथे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाचे आठ आणि माकप, काँग्रेस, भाजपा, आयएसएफ यांच्या प्रत्येकी एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. तर, तृणमूल काँग्रेसने भाजपावर आरोप केले आहेत. केंद्रीय संस्थाच या हिंसाचाराला जबाबदार आहेत, असा दावाही तृणमूलकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये नेमके काय घडत आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिंसाचाराच्या घटना का घडत आहेत? हे जाणून घेऊ या ….
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा