मुंबईतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेची बस चार ते पाच तास बेपत्ता झाल्याचा प्रकार नुकताच घडला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. शाळांच्या बसचे अपघात, विद्यार्थ्यांबरोबर गैरप्रकार, बसच्या शुल्कावरून वाद अशा वारंवार घडलेल्या घटना आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार शासनाने २०११ मध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी नियमावली तयार केली. त्याची अंमलबजावणी २०१२ मध्ये सुरू झाली. या नियमांविषयी सार्वत्रिक जाणीव आवश्यक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा