विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी पाकिस्तान संघ आणि त्यांचा सहभाग हे चर्चेचे विषय ठरले होते. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील तणावपूर्ण राजकीय संबंध लक्षात घेता हे अपेक्षितच होते. नेहमीप्रमाणे ऐन वेळी हा विषय मिटला आणि पाकिस्तानचा सहभाग निश्चित झाला. पाकिस्तानला विजेतेपदासाठी दावेदार मानले जात होते. मात्र, स्पर्धा सुरू झाली आणि पाकिस्तानचा फुगा फुटला. जर-तरचे समीकरणही पाकिस्तानचे आव्हान राखू शकले नाही. पाकिस्तानच्या अपयशामागे नेमकी काय कारणे जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा